माय महाराष्ट्र न्यूज: आपण कशाप्रकारे वागतो हे सर्व ठिकाणी महत्त्वाचे आहे कोणासोबत कशी मैत्री करतो तसेच कोणाची अवगुण आणि गुण हे आपण आत्मसात
करतो हे खूप मोठे आपल्या आयुष्यात महत्त्वाची गोष्ट आहे असेच काही गोष्टीवर आचार्य चाणक्य यांनी प्रकाश टाकलेला आहे.आचार्य चाणक्य हे एक महान मुत्सद्दी, अर्थशास्त्रज्ञ आणि नीतिशास्त्रज्ञ होते.
आचार्य चाणक्यांनी अनेक सामान्य सांसारिक गोष्टी सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्य यांच्या सल्ल्याने जीवनातील अनेक अडचणी टाळता येतात.आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीति ग्रंथात कोणत्या
प्रकारच्या लोकांना नेहमी दूर ठेवावे, याविषयी सांगितले आहे. आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीति ग्रंथात कोणत्या प्रकारच्या लोकांना नेहमी दूर ठेवावे, याविषयी सांगितले आहे.चाणक्यने सांगितले आहे की, काही
लोक असे असतात, त्यांना तुम्ही दुरूनच नमस्कार करू शकता. काही लोकांच्या जवळ राहिल्यास तुमचे मोठे नुकसान होईल. चाणक्यने सांगितले आहे की, काही लोक असे असतात, त्यांना तुम्ही दुरूनच नमस्कार करू शकता. काही लोकांच्या
जवळ राहिल्यास तुमचे मोठे नुकसान होईल.आयुष्यात कोणत्या प्रकारच्या लोकांपासून अंतर ठेवावे, याविषयी त्यांनी दिलेली माहिती पाहुया.आयुष्यात कोणत्या प्रकारच्या लोकांपासून अंतर ठेवावे, याविषयी त्यांनी दिलेली माहिती पाहुया.
वाईट लोकांपासून दूर रहा – आचार्य चाणक्य म्हणतात की, चुकीची कामे करणाऱ्यांपासून नेहमी दूर राहा. अशा लोकांसोबत राहिल्यास तुमचे आयुष्यही उद्ध्वस्त होऊ शकते. पहिली गोष्ट म्हणजे चुकीची कामे
करणाऱ्यांसोबत राहिल्याने तुमचा आदरही कमी होईल. दुसरे, तुम्ही कधीतरी वाईटरित्या अडकू शकता.वाईट लोकांपासून दूर रहा – आचार्य चाणक्य म्हणतात की, चुकीची कामे करणाऱ्यांपासून नेहमी दूर राहा. अशा लोकांसोबत
राहिल्यास तुमचे आयुष्यही उद्ध्वस्त होऊ शकते. पहिली गोष्ट म्हणजे चुकीची कामे करणाऱ्यांसोबत राहिल्याने तुमचा आदरही कमी होईल. दुसरे, तुम्ही कधीतरी वाईटरित्या अडकू शकता.
इतरांचा अपमान करणाऱ्यांपासून दूर राहा – इतरांचा अपमान करणाऱ्यांपासून नेहमी अंतर ठेवा. अशा लोकांसोबत राहिल्याने नुकसानच होईल. चाणक्य म्हणतात की, जे मोठ्यांचा आदर करत
नाहीत आणि लहानांवर प्रेम करत नाहीत त्यांच्यासोबत राहणे आयुष्य उद्ध्वस्त करू शकते.इतरांचा अपमान करणाऱ्यांपासून दूर राहा – इतरांचा अपमान करणाऱ्यांपासून नेहमी अंतर ठेवा. अशा लोकांसोबत राहिल्याने नुकसानच होईल.
चाणक्य म्हणतात की, जे मोठ्यांचा आदर करत नाहीत आणि लहानांवर प्रेम करत नाहीत त्यांच्यासोबत राहणे आयुष्य उद्ध्वस्त करू शकते.निर्लज्ज लोकांपासून दूर रहा – आचार्य चाणक्य म्हणतात की, निर्लज्ज लोकांपासून नेहमी अंतर ठेवा. अशा
लोकांना त्यांच्या इज्जतीची पर्वा नसते. इतरांच्या इज्जतीचीही त्यांना पर्वा नसते. अशा लोकांसोबत राहणाऱ्या व्यक्तीचा अपमानही होऊ शकतो.निर्लज्ज लोकांपासून दूर रहा – आचार्य चाणक्य म्हणतात की, निर्लज्ज
लोकांपासून नेहमी अंतर ठेवा. अशा लोकांना त्यांच्या इज्जतीची पर्वा नसते. इतरांच्या इज्जतीचीही त्यांना पर्वा नसते. अशा लोकांसोबत राहणाऱ्या व्यक्तीचा अपमानही होऊ शकतो.