Tuesday, May 26, 2026

अहिल्यानगर जिल्ह्यात रब्बीची ५७ टक्के पेरणी पूर्ण

WhatsApp Image 2026-05-13 at 7.08.23 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.32 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.31 PM
WhatsApp Image 2026-05-14 at 8.15.30 PM
previous arrow
next arrow
Shadow

अहिल्यानगर/प्रतिनिधी

अहिल्यानगर जिल्ह्यात रब्बी पिकांची आजमितीस २,५७,६८० हेक्टरवर ५७% पेरणी पूर्ण झाली आहे.

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयाचे माहिती नुसार या वर्षीच्या रब्बी हंगामात पाणी मुबलक आहे पण पेरणीला मात्र उशीर झालेला आहे.

*जिल्ह्यात ज्वारीने घेतली आघाडी…

जामखेड, कर्जत व पारनेर तालुक्यात ज्वारी पेरणीला सर्वाधिक पसंती आहे.जिल्हात ज्वारीची ६३.९९% पेरणी पूर्ण झालेली आहे.

इतर प्रमुख पिके ५०% पेक्षा जास्त आहेत.त्यात मका (५८.५७%),हरबरा (५३.८७%),गहू (५१.५४%).

अतिवृष्टीमुळे थांबलेली पेरणी आता वेगात सुरू असून ३० डिसेंबरपर्यंत पेरणीचा कालावधी आहे.!

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!