Monday, May 13, 2024

बारावी पास आहात? केंद्र शासनाची नोकरी, ‘या’ विभागात मेगा भरती

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आता नो टेन्शन. थेट बंपर भरतीच सुरू आहे. इतकेच नाही तर थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची एक मोठी संधी ही

 

तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेची विशेष बाब म्हणजे थेट बारावी पास उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही नुकताच प्रसिद्ध करण्यात आलीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया

 

न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावी. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागणार आहे.ही भरती प्रक्रिया कोस्ट गार्ड म्हणजेच भारतीय तटरक्षक विभागाकडून राबवली जातंय. सरकारी नोकरी करण्याची ही एक अत्यंत मोठी संधी आहे.

 

या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणारा उमेदवार हा बारावी पास असणे आवश्यक आहे. बारावी पास या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज हा करावा लागणार आहे. ही भरती प्रक्रिया कोस्ट गार्डने सेलर जनरल ड्यूटी या पदांसाठी पार पडत आहे. या भरती प्रक्रियेतून तब्बल 260 जागा या भरल्या जाणार आहेत.

ही एक प्रकारची मेगा भरतीच म्हणावी लागणार आहे. चला तर मग फटाफट याभरतीसाठी अर्ज करा.27 फेब्रुवारी 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या तारखेपूर्वीच आपल्याला अर्ज हे करावे लागतील. उशीरा

 

आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. 18 ते 22 वयापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज ही करू शकतात.join Indiancoastguard.cdac.in या साईटवर जाऊन तुम्हाला

 

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उमेदवारांची एक परीक्षा देखील घेतली जाईल. त्यानंतरच उमेदवारांची निवड ही केली जाणार आहे. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 फेब्रुवारी 2024 आहे आणि त्यापूर्वीच आलेले अर्ज हे ग्राह्य धरली जाणार आहेत.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!